नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी कोळी व ईतर समुद्राशी निगडीत व्यवसायातील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात.
श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्यालगत राहणार्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
No comments:
Post a Comment